Tuesday, September 8, 2009

पुन्हा राज्य सरकार कडून मानवाधिकार चे हनन सतारा- मिरज़ मधे अनेक निष्पाप लोकांवर लाठी चार्ज ,

मिरज येथे दंगलीस कारणीभूत असणाऱ्या व मायणी येथील मूर्तींची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना त्वरित पकडावे व त्यांना कठोर शासन करावे या मागणीसाठी तसेच शासनाच्या निषेर्धात हिंदुत्ववादी संघटनेच्या पदा धिकारी व कार्यकर्त्यांनी ।जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने सातारा पोलिसांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, विश्‍व हिंदू परिषद यासह अन्य संघटनेच्या सुमारे ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मिरज़ मधे अनेक निष्पाप लोकन वर पुलिस लाठी चार्ज करून मानवाधिकार चे हनन करत आहे हे सर्वे चुकी चे होते आहे .आणि त्याला सरकार व् बढे अधिकारी पुलिससाँची पाठ राखन करत आहे .

1 comment: